Get Mystery Box with random crypto!

DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademyupscmpsc — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC) D
टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademyupscmpsc — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)
चैनल का पता: @dronacharyaacademyupscmpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.27K
चैनल से विवरण

* UPSC
* MPSC(राज्यसेवा)
* वनसेवा
* PSI/STI/ASO(Combine Group B)
* EXCISE Sub Inspector(Combine Group C)
* मेगाभरती,पोलिसभरती
* दररोज सराव प्रश्न संच
* दररोज चालू घडामोडी
# Branch - PCMC,पुणे,नागपूर,सांगली,सावंतवाडी
Join us @DronacharyaUPSCMPSCPune

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2021-09-08 05:28:23 *Today In History*

दिनांक:- 8 सप्टेंबर 2021

‌ वार:- बुधवार

‌ दिनविशेष:- 8 सप्टेंबर


१८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.

१८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी.

१९४४: दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.

२०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.

सन १९५४ साली साउथ एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना करण्यात आली.

सन २००० साली भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सयुक्त राष्ट्र शांती शिखर संमेलनात हिंदीत भाषण करून पाकिस्तानला खडे बोल सुनावले.



माहिती संकलन:सचिन गुळीग,पुणे
━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा @History4all
142 views02:28
ओपन / कमेंट
2021-09-07 09:41:58 तिरंगा

२००२ पूर्वी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती.

२६ जानेवारी २००२ पासून यात बदल करण्यात आले.

त्यानुसार कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो.

माहिती संकलन:- धम्मपाल सर, पुणे
Join @Polity4all
171 views06:41
ओपन / कमेंट
2021-09-07 09:41:58 उद्दिष्टांचा ठराव

पंडित नेहरू यांनी १३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.

२२ जानेवारी १९४७ रोजी हा ठराव घटना समितीने एकमताने मंजूर केला.

या ठरावाने घटना समितीला दिशा देण्याचे आणि तिचे तत्त्वज्ञान स्पष्ट करण्याचे कार्य केले.

त्यातील काही तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत

भारत हे एक सार्वभौम, प्रजासत्ताक गणराज्य असेल.
सत्तेचे उगमस्थान – भारतीय जनता आहे.
सर्व लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता इ.ची हमी व संरक्षण दिले जाईल.
अल्पसंख्याक, मागास आदिवासी, वंचित व मागासवर्ग यांच्यासाठी संरक्षक तरतुदी असतील.
राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल.
━━━━━━━━
माहिती संकलन:- धम्मपाल सर, पुणे
Join @Polity4all
170 views06:41
ओपन / कमेंट
2021-09-07 05:28:32 Imp Books of History

बेल्हेकर आणि ग्रोव्हर
बिपीन चंद्र


डॉ अनिल कटारे
डॉ दिनेश मोरे
कथा स्वातंत्र्याची
डॉ SS गाठाळ
दीपा सावे- मोरे
के के चौधरी

मार्गदर्शक:- सचिन गुळीग सर, पुणे
9545600535
34 views02:28
ओपन / कमेंट
2021-09-07 05:08:14 ऐतिहासिक खटला

केशवानंद भारती खटला

केरळमध्ये इडनीर नावाचा एक हिंदू मठ आहे. केशवानंद भारती या मठाचे प्रमुख होते.

केशवानंद भारती यांनी इडनीर मठासाठी केरळ सरकारविरोधात भूमीसुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

या कायद्यानुसार मठाच्या 400 एकर जमिनीपैकी 300 एकर जमीन शेती करण्यासाठी देण्यात आली होती

केशवानंद भरती यानी घटनेच्या 29 व्या सुधारणेलाही आव्हान दिलं होतं. यासंदर्भातल्या नवव्या अनुसूचीमध्ये केरळच्या 1963 च्या जमीन सुधारणा कायद्याचाही समावेश होता.

या घटनादुरुस्तीमुळे कायद्याला आव्हान देता येत नव्हते कारण यामुळे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन होत होते.

"धार्मिक संस्थांचे अधिकार (घटनेच्या अनुच्छेद 25 अन्वये) जमीन सुधारणा कायद्याच्या माध्यमातून हिरावून घेतले गेले."

पण केरळचे शंकराचार्य म्हणून ओळखले जाणारे स्वामीजी घटनात्मक अधिकारांच्या मुद्द्याला कायदेशीर आव्हान देणारे ठरले. त्यांच्याशिवाय या प्रकरणात आणखी काही याचिकाकर्तेही होते.

'संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे, पण संविधानाच्या प्रस्तावनेची मूलभूत रचना बदलता येणार नाही आणि कोणतीही दुरुस्ती प्रस्तावनेच्या मूळ रचनेविरोधात असू शकत नाही,' असा निकाल दिला.

या प्रकरणात संविधानाला सर्वोच्चपदी ठेवण्यात आल्यामुळेही हा निकाल ऐतिहासिक ठरला.

न्यायालयीन समिक्षा, धर्मनिरपेक्षता, स्वतंत्र निवडणूक व्यवस्था आणि लोकशाही ही संविधानाची मूलभूत संरचना आहे.

ही मूलभूत संरचना बदलण्याचा अधिकार संसदेलाही नाही हे या निकालामुळे स्पष्

केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अनेक देशांमधील न्यायालयांना प्रेरणा मिळाली.
या निकालाच्या 16 वर्षांनंतर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने अन्वर हुसेन चौधरी विरुद्ध बांगलादेश येथील मूळसंरचनेला मान्यता दिली होती.

बेरी एम. बोवेन विरुद्ध बेलीजचे अॅटर्नी जनरल प्रकरणात बेलीज न्यायालय पायाभूत संरचनेचा अवलंब करण्यासाठी केशवानंद प्रकरण आणि आयआर कोएल्हो प्रकरणावर आपला विश्वास दाखवला होता.

केशवानंद प्रकरणाने अफ्रिका खंडाचेही लक्ष वेधून घेतले.

केनिया, अफ्रिकेतील देश युगांडा, सेशल्स यांच्या प्रकरणांमध्येही केशवानंद खटल्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा उल्लेख करून त्यावर समाधान व्यक्त करण्यात आले.

माहिती संकलन:- धम्मपाल सर, पुणे
Join @Polity4all
41 views02:08
ओपन / कमेंट
2021-09-06 07:10:54
#द्रोणाचार्य एज्युकेशन ॲकॅडमी#
(UPSC&MPSC)
PCMC, पुणे, नागपूर, सांगली, सावंतवाडी

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी PSI होण्याची सुवर्णसंधी

पोलीस खात्यांतर्गत PSI नवीन पूर्व परीक्षा स्पेशल ऑनलाईन बॅच 8 सप्टेंबर 2021 पासून सुरू

तुमच्या वेळेनुसार लेक्चर कधीही बघू शकता

सर्व लेक्चर Live + Recorded स्वरूपात

रोज 2 तास लेक्चर

मागील वर्षाच्या पेपरचे सखोल विश्लेषण

मोफत Test Series (10 Test)

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

7276090123/7304378969
115 views04:10
ओपन / कमेंट
2021-09-05 06:39:42 संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती.

तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

माहिती संकलन :-धम्मपाल सर
148 views03:39
ओपन / कमेंट
2021-09-04 17:24:35
Combine Exam 2021

History Question Analysis








(15 प्रश्नांची उत्तरे दिली आहेत)

(उत्तर व सविस्तर विश्लेषण)
187 views14:24
ओपन / कमेंट
2021-09-04 12:43:08 #Combine exam

*संयुक्त पूर्व परीक्षा गट ब पूर्व 2020*

*संपूर्ण प्रश्नपत्रिका
198 views09:43
ओपन / कमेंट