2022-06-21 14:46:05
* महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव
*1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?*
1. गुजरात
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे
*2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?*
1.दिल्ली
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ
*3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते*
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान
3. सिक्किम
4. गुजरात
*4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?*
1.02
2.06
3.07
4.05
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री
*5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.*
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व
*6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?*
1. ग्वाल्हेर
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही
*7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?*
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर
*8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?*
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर
1. सर्वच बरोबर
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक
*9. खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ?*
1. महाराष्ट्र
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश
*10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?*
1. नर्मदा व तापी
2. तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा
*11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?*
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश
*12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?*
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र
*13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?*
1. चेन्नई
2. कोलकत्ता
3. चंदिगड
4. मुंबई
*14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?*
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद
4. नांदेड
*15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?*
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा
* 19 जून 1999 रोजी ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्घाटन केले.*
━━
131 views11:46