मुंबई आणि ठाणेकरांचं आवडतं ठिकाण पावसाळ्यात राहणार बंद, पर्यटकांमध्ये नाराजीपावसाळ्यात धबधब्यांवर फिरायला जाण्यासाठी कोणाला आवडत नाही. पण यंदा मुंबई, ठाणे, रायगड, कल्याण इथल्या पर्यटकांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाता येणार नाही.
━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा