2022-01-25 18:22:28
1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे
★ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती ◆ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981
◆ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981
◆ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982
◆ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982
◆ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990
◆ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998
◆ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998
◆ हिंगोली : परभणी : 1 मे 1999
◆ गोंदिया : भंडारा : 1 मे 1999
◆ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014
संकलन : सचिन एस शिंदे
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join - https://t.me/spardha_vishwaa
90 views15:22