*" आजचे सुविचार "* _*1) माणस बदलली की का बदलली म्हणून चर्चा होऊ लागते.. पण त्यांच्यावर असं बदलायची वेळ का आणि कोणी आणली याचा मात्र कोणीही विचार नाही करत..!*_ _*2) माणसानं धडधड बोलावं खळखळून हसावं दिलखुलास विनोद करावा आणि मनसोक्त रडावं थोडक्यात सांगायचे म्हणलं तर स्वत:चं व्यक्तीमत्व स्वतःच बनवावं..!*_ _*3) शारीरिक सौंदर्याने माणसं फक्त नोटीस केली जातात. आठवणीत राहण्यासाठी मात्र स्वभावच महत्त्वाचा असतो.!*_ •┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈• *❝ शब्द मनाचे ❞* Join @shabdamanache •┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈• 449 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:44