*" आजचे सुविचार "* _*1) वाईट लोकांचा अनुभव आल्याशिवाय आपल्यातील चांगल्या लोकांची ओळख कळत नाही...!!!*_ _*2) पेरणी कधी, कुठे आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही. मग ती पेरणी धान्याची असो शब्दांची असो अथवा संस्कारांची..*_ _*3) सुखाचा आणि दु:खाचा कोणताच क्षण चिरंजीव नसतो... फक्त आठवणींच्या काळातच त्याला चिरंजीवीत्व प्राप्त होतं...!*_ •┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈• *❝ शब्द मनाचे ❞* Join @shabdamanache •┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈• 3.4K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:04