मूल्यमापण : 1. अशुभ सुरवात –1973 चातेलाचा झटका व चलन फुगवट्याच्या वाढत्या दरामुळे. 2. दरिद्रय निर्मूलन, बेरोजगारी, आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश. 3. मात्र योजनेच्या शेवटी अर्थव्यवस्थेत मोठ्या वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती. 4. 26 जुन 1975 – आणीबाणीची घोषणा 5. 1 जुलै 1905 – 20 कलमी कार्यक्रम. 1.1K views02:10