मुंबईत करोनाची चौथी लाट?; तज्ज्ञ म्हणतात...या आठवड्यामध्ये सातत्याने रुग्णसंख्येमध्ये होत असलेली वाढ पाहता ही करोना संसर्गाची चौथी लाट आहे का, यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरीही करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात आहे.
━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा