कालच्या निवडणुकीत पहिल्या पसंतीची १६३ मते आमच्या उमेदवारांना मिळाली. तर समोरच्या बाजूला पहिल्या पसंतीची १२२ मते पडलेली आहेत. आता हा खेळ दुसऱ्या पसंतीच्या मतांनी पुढे कसे जायचे याचा होता. या दुसऱ्या पसंतींच्या मतांमध्ये आमच्यात आणि त्यांच्यात जी स्पर्धा झाली त्यात मते वळवण्याचे गणित जर व्यवस्थित केले गेले असते तर आमचाच उमेदवार निवडून आला असता, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
━━━━━━━━━━━━━ सामील व्हा - @eMarathiNews सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा