दोन नव्या ‘वंदे भारत’ १५ ऑगस्टनंतरच सुरत : ‘मेक इन इंडिया’अंत | मराठी बातम्या | Marathi News
दोन नव्या ‘वंदे भारत’ १५ ऑगस्टनंतरच
सुरत : ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस येत्या १५ ऑगस्टला रेल्वेच्या चेन्नईमधील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’तून (आयसीएफ) बाहेर पडणार आहे. या कारखान्यातून सुरुवातीला दोन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा प्रवास सुरू होणार आहे. आवश्यक त्या काही चाचण्या होऊनच त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्यामुळे येत्या १५ऑगस्टनंतरच ही गाडी धावू […]
━━━━━━━━━━━━━ सामील व्हा - @eMarathiNews सौजन्य - झियाउद्दीन सय्यद संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा