हे माहित आहे का? पहिला पुनर्विवाह विवाह 7 डिसेंबर 1856 कोलकाता पहिला पुनर्विवाह विवाह 10 वर्षाची कालिमती नावाची विधवा होती तर नवरदेव श्रीचंद्र विद्यारत्न होते हा विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या सहकार्याने पार पडला भारतातील पहिला विधवा-पुनर्विवाह असल्यामुळे याला पोलीस संरक्षण देण्यात आले होते ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रेरणेमुळे विधवा पुनर्विवाह कायदा 1856 पास झाला होता वरील कायद्यानुसार झालेला हा पहिला पुनर्विवाह होय. ━━━━━━━━━━━━━━ माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे History4all By Sachin Gulig (Copy With Name) 168 views13:11