● महात्मा गांधी - जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1 | VJS eStudy
● महात्मा गांधी
- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948 - 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे) - 9 जानेवारी 1915 वयाच्या 45 व्या वर्षी गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात (बाॅम्बे) आगमन. याचवर्षी अहमदाबाद येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना - गांधी युग 1917 ते 1947 - 9 जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस - 2 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन -------------------------------------------------- ● चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917
- बिहारमधील निळ उत्पादक शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी - टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. - पहिला सविनय कायदेभंग - स्थानिक नेता राजकुमार शुक्ल -------------------------------------------------- ● अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918
- नागरी स्वातंत्र्यावर गदा आणत असलेल्या रौलट कायद्याविरोधात - पहिले जन आंदोलन (Mass Strike) - जालियनवाला बाग हत्याकांडाच्या (13 एप्रिल 1919) निषेध म्हणून गांधींनी कैसर - ए- हिंद ही पदवी परत केली. - 1919 मध्ये दिल्लीत ऑल इंडिया खिलाफत समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड -------------------------------------------------- ● असहकार चळवळ
- जून 1920 अलाहाबादमध्ये खिलाफत समितीत हा ठराव पास झाला - काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर - काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता - चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित - 1924 बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधींकडे (पहिले आणि एकमेव) - 1930 तत्कालीन व्हाईसराॅय लाॅर्ड इर्विनकडे गांधीजींनी 11 मुद्द्यांची मागणी केली. -------------------------------------------------- ● दांडी यात्रा
- मिठाचा कायदा मोडण्यासाठी - 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश - 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल - 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला -------------------------------------------------- ● गांधी इर्विन करार 1931
- दुसर्या गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित राहणार - संविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली - काँग्रेसच्या कराची अधिवेशनात या कराराला समर्थन मिळाले. - टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. - 1931 संविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू ही चळवळ पुन्हा 1934 मध्ये मागे घेण्यात आली. -------------------------------------------------- ● पुणे करार 1931
- रॅम्से मॅकडाॅनल्डच्या जातीय निवड्याला विरोध म्हणून पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधींचे आमरण उपोषण - यावरूनच महात्मा गांधी आणि डाॅ. आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झाला - दलितांची स्वतंत्र मतदार संघाची तरतूद रद्द केली. -------------------------------------------------- ● वैयक्तिक सत्याग्रह
- 1933 मध्ये सुरूवात - 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत ही घोषणा करण्यात आली. - टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. - 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही - पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही -------------------------------------------------- ● चले जाव
- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर - महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त - सी. राजगोपालचारी सूत्र (CR Formula): गांधी आणि जिनांची मिटिंग
माहिती संकलन: वैभव शिवडे Team @VJSeStudy YouTube I Telegram I Facebook I Insta
Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams. YouTube👇. https://www.youtube.com/c/vjsestudy. Instagram👇. https://www.instagram.com/vjsestudy. Facebook...