पोलीस भरती साठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान ------------- येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली. A) दिल्ली B) पाटणा C) मुंबई D) मद्रास ---------- रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. A) 15 ऑगस्ट 1947 B) 22 जुलै 1947 C) 24 जानेवारी 1950 D) 25 डिसेंबर 1952 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते A) जवाहरलाल नेहरू B) वल्लभाई पटेल C) डॉ.के.एम. मुन्शी D) एच. सी .मुखर्जी आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे A) जपान B) जर्मनी C) फ्रान्स D) दक्षिण आफ्रिका घटना दुरुस्तीची पद्धत कलम ------ मध्ये देण्यात आली. A)368 B)365 C)360 D)352 मतदानाचे किमान वय ------------- व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले. A) 42 व्या B) 61 व्या C) 86 व्या D) 92 व्या बलवंतराय मेहता समिती------ मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली.? A)1962 B)1957 C)1960 D)1966 ------------ मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले. A) 2 जून 2013 B) 2 जून 2014 C) 13 डिसेंबर 2016 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 453 views11:21