भारताचे सर्वोच्च न्यायालय :- घटना कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥ स्थापना :- 26 जानेवारी 1950 कामकाजाची भाषा :- इंग्रजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्षापर्यंत पदावर राहतात सदस्य संख्या :- 1 + 33 = 34 सध्याचे सरन्यायाधीश :- उदय उमेश लळित ( 49 वे ) डी वाय चंद्रचूड ( 50 वे ) सरन्यायाधीश एन व्ही रमणा ( 48 वे ) सरन्यायाधीश शरद बोबडे हे देखील महाराष्ट्राचेच रहिवाशी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले हाेते 427 views10:18