UPSC 2022 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भारतातील विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा आणि त्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आज, 11 वाजता, गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे होणार आहे...
महाराष्ट्रात पहिली आलेली, चाणक्य मंडलची विद्यार्थिनी डॉ. कश्मिरा संखे, तसेच भारतात 70 वा आलेला चंदिगडचा आदित्य शर्मा, अंजली गर्ग (AIR 79) अशा अनेक विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकायला नक्की या....
कार्यक्रमाचे अध्यक्ष: श्री. अविनाश धर्माधिकारी Ex.IAS, 1986 संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार
या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर, वरिष्ठ निवृत्त अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आज रविवार सकाळी ११ वाजता...!! गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे