राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम योजनेची सुरुवात 2 ऑक्टोंबर | 🎯 eMPSCKatta 🎯
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
योजनेची सुरुवात 2 ऑक्टोंबर 1980
योजनेत कार्यवाई 6 वी पंचवार्षिक योजना
लक्ष रोजगार निर्मिती करणे
उद्देश ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगाराच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करण्याबरोबरच गावांमध्ये स्थिर व उत्पादक साधनसामग्री निर्माण करणे त्याचबरोबर ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत बनवण्यासाठी सामुदायिक परिस्थिती निर्माण करणे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या पन्नास 50% भागीदारीतून लागू करण्यात आला सन 1989 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जवाहर रोजगार योजनेत विलीन करण्यात आला.
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/eMPSCkatta. visit http://empsckatta.blogspot.com. Also Join...